‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’
निसर्गाचा ढासळणारा समतोल आणि जागतिक तापमानवाढ यामुळे संपूर्ण मानवजातीसह पशुपक्षी आणि जलचर प्राण्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या सर्वांचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळही अंधकारमय आहे. यावर एकच आशेचा किरण म्हणजे प्रत्येकाने वृक्ष संवर्धन करत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे..’ ही संतांची उक्ती आचरणात आणावी, असे प्रतिपादन ‘मविप्र’ समाजाचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. निफाड […]
‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ Read More »