Maratha Vidya Prasarak Samaj

Uncategorized

अपघातावर नियंत्रण करणे व रॉयल्टीची चोरी होऊ न देणे यासाठी राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प विकसित केला

ओव्हरलोड ट्रक मुळे अपघात होणे नित्याचे आहे, तसेच रॉयल्टीची देखील चोरी होते. त्याचा परिणाम मनुष्य जीवनावर व शासकीय यंत्रणेवर होत असतो. तरी वाढत्या अपघातावर नियंत्रण करणे व रॉयल्टीची चोरी होऊ न देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यावर उपाय म्हणून मविप्रच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प विकसित केला आहे. सध्याच्या डिजिटल लँडस्केप मध्ये प्रकल्पांच्या […]

अपघातावर नियंत्रण करणे व रॉयल्टीची चोरी होऊ न देणे यासाठी राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प विकसित केला Read More »

शहराला स्कील सिटी म्हणून विकसित केले जाणार यासंदर्भात मविप्र संस्थेच्या राजर्षी शाहु महाराज तंत्रनिकेतन येथे बैठक

शहराला स्कील सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे. यासंदर्भात मविप्र संस्थेच्या गंगापूर रोडवरील राजर्षी शाहु महाराज तंत्रनिकेतन येथे बैठक पार पडली. या वेळी उपस्थित तज्ज्ञांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत शहरातील कौशल्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच संस्थांना समाविष्ट करून त्यांच्या कामाचे स्वरूप समजून घेण्यात आले. तसेच या कामाच्या विस्तारासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली.

शहराला स्कील सिटी म्हणून विकसित केले जाणार यासंदर्भात मविप्र संस्थेच्या राजर्षी शाहु महाराज तंत्रनिकेतन येथे बैठक Read More »

भारत सरकारच्या वतीने खेड्यापाड्यावरील कारागिरांना वाव मिळावा व त्यांच्या व्यवसायात नवीन वैज्ञानिक साधन वापर करण्याचे प्रशिक्षण जनशिक्षण संस्था मार्फत

भारत सरकारच्या वतीने खेड्यापाड्यावरील असणाऱ्या कारागिरांना वाव मिळावा व त्यांच्या व्यवसायात नवीन वैज्ञानिक साधन वापर करण्याचे प्रशिक्षण जनशिक्षण संस्था मार्फत घेऊन पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ कारागिराने घ्यावा असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अँड. नितीन बाबुराव ठाकरे यांनी व्यक्त केले. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जन शिक्षण संस्थेच्या वतीने असिस्टंट बारबर

भारत सरकारच्या वतीने खेड्यापाड्यावरील कारागिरांना वाव मिळावा व त्यांच्या व्यवसायात नवीन वैज्ञानिक साधन वापर करण्याचे प्रशिक्षण जनशिक्षण संस्था मार्फत Read More »

आई-वडिलांच्या कष्टाला तिच्या जिद्दीने ‘समृद्धी’, देवळाली – भगूर परिसरात एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील बारावीत समृद्धी पगारे प्रथम

आई-वडिलांच्या कष्टाला तिच्या जिद्दीने ‘समृद्धी’ देवळाली – भगूर परिसरात बारावीत समृद्धी पगारे प्रथममहेश गायकवाड देवळाली कॅम्प : आई चार घरची धुणी-भांडी व घरकाम करते… तर वडील कंत्राटदाराकडे काम करतात…अशा जेमतेम परिस्थितीतून बाहेर यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अशी जिद्द उराशी बाळगून देवळाली कॅम्पयेथील मविप्र समाज संचलित एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील समृद्धी बाळू पगारे या

आई-वडिलांच्या कष्टाला तिच्या जिद्दीने ‘समृद्धी’, देवळाली – भगूर परिसरात एसव्हीकेटी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतील बारावीत समृद्धी पगारे प्रथम Read More »

राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन, विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सायकलिंगचा वापर करून वीज निर्मिती प्रकल्प साकारला

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन, विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एक नविन प्रकल्प साकारला आहे. निरोगी माणसाची दैनंदिन जीवनाची सुरुवात ही पुरेसा व्यायाम करून होते, मग या गोष्टीचा जर छोट्याश्या का होईना वीज निर्मिती साठी उपयोग झाला तर ? हाच विचार मनात ठेऊन विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी एक प्रकल्प साकारला आहे. त्यात त्यांनी एका छोट्याश्या

राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन, विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सायकलिंगचा वापर करून वीज निर्मिती प्रकल्प साकारला Read More »

कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.नारायण शिंदे व प्रा.योगिता शेळके यांना विद्यावाचस्पती पदवी प्राप्त

उत्तम अध्यापक होण्यासाठी नियमित वाचन, सखोल चिंतन आणि संशोधन वृत्ती ही शिक्षकांसह प्राध्यापकांत असणे गरजेचे आहे. हे गुण असणारे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणास्थानी असतात. प्राप्त ज्ञानावरती न थांबता प्राध्यापकाने सातत्याने स्वतःला अद्ययावत करावे. इंटरनेटमुळे माहितीचा स्फोट झाला आहे. एका क्लिकवर माहिती येऊन ठेपली आहे. यातून उत्तम ज्ञान, माहितीची निवड करून ती विद्यार्थ्यापर्यंत सुलभतेने पोहचवली

कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.नारायण शिंदे व प्रा.योगिता शेळके यांना विद्यावाचस्पती पदवी प्राप्त Read More »

कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल सिन्नर येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा. अंकिता रायते यांना भारत व थायलंड स्टुडंट रिसर्च एक्स्चेंज प्रोग्राम योजनेअंतर्गत इंडो-थियो सहयोगातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘यंग सायंटिस्ट पुरस्कार’

गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल सिन्नर येथे कार्यरत असलेल्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. अंकिता रायते यांना भारत आणि थायलंड दरम्यान स्टुडंट रिसर्च एक्स्चेंज प्रोग्राम योजनेअंतर्गत इंडो-थियो सहयोगातून प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्तरावरील यंग सायंटिस्ट अवॉर्ड पुरस्कार जाहीर करण्यात झाला आहे. सदर पुरस्कार त्यांच्या ज्युरी टीमच्या सर्व सदस्यांकडून कठोर तपासणी आणि शिफारसीनंतर अंतिम करण्यात

कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्याल सिन्नर येथील रसायनशास्त्र विभागातील प्रा. अंकिता रायते यांना भारत व थायलंड स्टुडंट रिसर्च एक्स्चेंज प्रोग्राम योजनेअंतर्गत इंडो-थियो सहयोगातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘यंग सायंटिस्ट पुरस्कार’ Read More »

विज्ञान व गणित विषयातील ११ प्राध्यापकांनी १० दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP), IISER,पुणे येथे सहभाग

म.वि.प्र च्या विज्ञान व गणित विषयातील ११ प्राध्यापकांनी १० दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP) १३ मे ते २३ मे यादरम्यान भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, पुणे ( IISER) येथे सहभाग घेतला आहे. हा कार्यक्रम मास्टर ट्रेनर बनण्यासाठी तयार केला आहे, ज्यामध्ये पुढे गणित आणि विज्ञान शिक्षकांना सक्रिय-चौकशी-आधारित शिक्षण ( Active Inquiry Based Learning) दृष्टिकोनासह,

विज्ञान व गणित विषयातील ११ प्राध्यापकांनी १० दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (FDP), IISER,पुणे येथे सहभाग Read More »

इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व पालकांचे व शिक्षकांचे अभिनंदन ! अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावे यासाठी शुभेच्छा..!

Read More »

के.टी.एच.एम. महाविद्यालयाने आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाने आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखत यंदाही महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. महाविद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल ९७.८०% लागला आहे. कु. नालकर गिरीष शाळिग्राम हा विद्यार्थी ९२. १७% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने, निऱ्हाळी प्रार्थना प्रबोध हि विद्यार्थिनी ९०. ८६% सह द्वितीय तर पवार जयदेव

के.टी.एच.एम. महाविद्यालयाने आपल्या यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे Read More »